Maharashtra

वेळेवर वीज आली नाही तर महावितरण कंपनीकडून घ्या 500 रूपये...

नाशिक : कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयांना नियमांच्या चौकटीत राहून कामकाज करावे लागते. त्यानुसार महावितरण कंपनीला देखील ग्राहकांना सेवा देण्यासाठी नियमांचे पालन करावे लागते. परंतु ग्…

Read more

शेतकरी नवरा कराल तर मिळणार बक्षीस

अहमदनगर, : बहुतांश मुलींची विवाहासाठी 'शेतकरी नवरा नको गं बाई' अशीच भूमिका असते. मुली व त्यांच्या पालकांची विवाहासाठी नोकरदार किंवा उद्योजकांना पहिली पसंती असते. त्यामुळे शेतकरी मु…

Read more

संप करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची तरतुद; मेस्मा कायदा घाईत मंजूर..*

💁🏻‍♂️ जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्वच शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाने मंगळवारी पहिल्या दिवशी राज्यातील कारभार ठप्प झाला.यानंतर मुदत संपलेला मेस्मा कायदा पुन्हा …

Read more

*सरपंच, सदस्य होण्यासाठी 'इतकं' शिक्षण लागणार, ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय..!*

🙏🏻 ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान सातवी पास असावा, असा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. गावगाडा चालवण्यासाठी शैक्षणिक अर्हतेची मर्यादा घालण्यात आली आहे. 📑 रा…

Read more

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी पुन्हा एकदा केले वादग्रस्त वक्तव्य

Maharashtra:- राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुं…

Read more
Load More
That is All