शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

मुडझा : गडचिरोली शहरापासून 6 किलोमीटर असलेल्या मूडझा गावातील शेतकरी बंडु नामदेव चौधरी (वय ४९) यांनी काल सायं. ६ वा. सुमारास स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.
बंडु चौधरी यांच्याकडे ४ ऐकर शेती आहे. त्या शेतात सतत पाऊसामुळे सलग तीन वेळा पुर आला. त्या पुरामधे तीन वेळा रोवणा केलेला धान्याचं पीक पाण्यात गेले. त्या विवंचनेत त्याने काल १४ आगस्ट २०२२ रोजी स्वतःच्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा खुप मोठा आप्तपरिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post