लोकशाही
लोकशाही प्रणाली वाचवण्यासाठी! सत्तावीस नगरसेवकांपेक्षा जास्त नालायक निघाले
आमची लोकशाही यंत्रणा बिघडली.म्हणून या समस्या निर्माण झाल्या.का बिघडली?आम्ही बिघडलेली माणसे निवडून दिली.ज्यांनी मतांची खरेदी विक्री केली.हा व्यापार जळगाव पुरता, अमळनेर पुरता मर्यादित राहि…