रात्रीच्या बारा वाजेपासून वीज कर्मचारी संपावर गेल्याने केशरी व परिसरातील जनतेवर विचाराचे डोंगर कोसळले जवळपास दोन ते तीन च्या सुमारास बत्ती गुल झाल्याने केशरी परिसरातील जनतेला अंधाराच्या सामना करावा लागत आहे केसरी व परिसर हा अति संवेदनशील भाग असून परिसरातील बत्ती गुल म्हणजे कठीण परिस्थितीचा सामना करणे त्याचबरोबर या भागातील उद्योगधंदे ऑफिशियल कामे हे सुद्धा ठप्प होण्याच्या मार्गावर असे दिसून येत आहे परिसरातील जनतेची बोलले असता सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढून यावर मार्ग काढावा अशी मागणी परिसरातील सामान्य जनता करीत आहे
Tags:
गोंदिया