चंद्रपूर: जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील विलम मसली या गावातील शेतकरी नाव. किशोर दादाजी वाघमारे सायंकाळी शेतावर गेला असता त्याच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून त्याला ठार केले आहे,
👆👆👆👆👆👆👆👆
वरील दोन्ही बातम्यांना लोकांनी खूप बघितले त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏👍
तालुक्यातील चौथी घटना आहे असे सांगण्यात येत आहे. गावातील लोकांनी त्या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा असे शासनाकडे मागणी केली आहे, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वन विभागाने जंगलात जाऊ नये असे आवाहन केले आहे.