अहेरी:- भारतीय जनता पार्टी एटापल्ली च्या वतीने एटापल्ली नगरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा काढण्यात आले या गौरवयात्रेचे नेतृत्व भाजपा आदिवासी आघाडी चे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष युवा नेते संदीप भाऊ कोरेत यांनी केले,
*गोरव यात्रेला संबोधित करतांना संदीप कोरेत म्हणाले या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठीं हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली राष्ट्रासाठी आपल सर्वस अर्पण केलं पण एका राष्ट्रीय पक्षाचा मंदबुद्धी बालक नेहमी क्रांतिकारकांचे जाणून बुजून अपमान करतं सुटला आहे या पुढे कोणत्याही क्रांतिकारकांचे अपमान देश सहन करणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला व केलेल्या कृत्याचा निषेध करण्यात आला या कार्यक्रमाला*
विशेष उपस्थिती तथा गौरवयात्रेचे अध्यक्ष म्हणून विश्वहिदुं परिषदेचे सिताराम भैय्या सोनीयानि होते,
सदर गौरवयात्रा विर बाबुराव शेडमाके ते शिवाजी चौक पर्यंत काढण्यात आले तेथे सर्व मान्यवराणी आपापले विचार प्रकट केले
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विजय नल्लावार, भाजपा जिल्हा सदस्य तथा शक्तीकेन्द्र प्रमुख नवीनजी बाला, आदिवासी आघाडी चे जिल्हा महासचिव योगेश भाऊ कुमरे, माजी उपसभापती जनार्धन भाऊ नल्लावार,भाजप तालुका उपाध्यक्ष गणेश भाऊ खेडकर,आदिवासी आघाडी चे तालुका अध्यक्ष दामोधरजी नरोटे, ओबीसी आघाडी चे तालुका अध्यक्ष राजुभाऊ लेनगुरे, महेशभाऊ(बंटी)मोहुर्ले,मनोज भाऊ मुजुमदार, नगरसेविका रेखाकाकु मोहुर्ले,नगरसेविका निर्मलाताई कोडंबत्तुलवार,नगरसेवक बिरजुभाऊ तिम्मा,शक्तीकेन्द्र प्रमुख प्रवीन शेन्डे, विस्तारक विष्णुदास कोदांमी, शक्तीकेन्द्र प्रमुख मनोज भाऊ कोवासे, विस्तारक नितेश भाऊ मटामी, भाजपा युवा कार्यकर्ते मिरवा मटामी हालेवारा, रावजी मटामी परसलगोंदी,व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
Tags:
अहेरी