टायगर ग्रुप नेरुळ शाखेच्या वतीने लहान मूलानां टिर्शटचे वाटप.

विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई : पै.तानाजी भाऊ जाधव यांचा टायगर ग्रुप नवी मुंबई मध्ये सुरू करण्यात आला आहे. हा ग्रुप मूळचा करमाळा येथील असून या ग्रुपच्या वतीने अनेक सामाजिकउपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून टायगर ग्रुप नवी मुंबई नेरूळ शाखा येथील टायगर ग्रुप नवी मुंबई ग्रुप च्यावतीने मूलानां टिर्शटचे वाटप करण्यात आली.नवी मुंबई मध्ये या ग्रुपचे कामकाज पाहण्याची जबाबदारी टायगर ग्रुप नवी मुंबई चे कार्याध्यक्ष संजय उर्फ आण्णा जाधव हे सांभाळत आहेत या ग्रुपच्यावतीने टायगर ग्रुप नवी मुंबई नेरूळ शाखा येथे जीवनावश्यक मूलानां टिर्शट देऊन ग्रुपचे काम सुरू करण्यात आले. 






टायगर ग्रुप नवी मुंबई यांच्याकडेदेण्यात आली.यावेळी बोलताना संजय उर्फ आण्णा जाधव यांनी तानाजी भाऊ जाधव यांचा हा टायगर ग्रुप वेगळ्या पद्धतीचे सामाजिक कार्य करतो टायगर ग्रुप नवी मुंबई नेरूळ मध्येही ग्रुपच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत यासाठी हा ग्रुप कार्यरत झाला असून याची सुरुवात टायगर ग्रुप नवी मुंबई नेरूळ शाखा येथे मूलानां टिर्शटचे वाटप करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी टायगर ग्रुप नवी मुंबई चे कार्याध्यक्ष संजय उर्फ आण्णा जाधव सांगितले. कि टायगर ग्रुप नवी मुंबईच्या माध्यमातून माझी ओळख व माझा मित्र परिवार हा महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरच्या जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये तसेच छोट्या छोट्या गावांमध्ये जो टायगर ग्रुप नवी मुंबईचा माझा मित्रपरिवार आहे त्या माझ्या लाडक्या मित्रांमुळे आज टायगर ग्रुप नेरुळ शाखेच्या माध्यमातून जे गोरगरीब शंभर कुटुंबातील मूलानां टिर्शटचे वाटप करण्यात आले तसेच टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वस्ताद जालिंदर भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर पैलवान तानाजी भाऊ जाधव व राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय श्री पैलवान भैय्यासाहेब बंडगर यांच्या नेतृत्वाखाली आज जो मि कार्यक्रम करतो त्याचं संपूर्ण श्रेय ओन्ली वन टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेला जातं.


यावेळी टायगर ग्रुप नवी मुंबई सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post