अन्न आयोगाचा आदेश ! - आता शेतीची विज कापता येणार नाही*




🎋 शेतकऱ्यांसाठी वीज खूप महत्वाची असते , वीज खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे खूप नुस्कान होते - मात्र आता सरकार कडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे

🎯 अन्न आयोगाच्या आदेशानुसार आता शेतीची वीज कापता येणार नाही - अर्थात तो त्याचा अधिकार आहे
 
💁‍♀️ *पहा कसा आहे आदेश ?*

● तसे तुम्हाला माहिती असेल , वीज बिलाच्या मुद्या वरून शेतीची वीज ,वीज आयोगा कडून वीज कापण्यात येत होती - मात्र शेतकऱ्यांनी वीज खंडीत करण्याच्या विरोधात अन्न आयोगाकडे याचिका दाखल केली होती. 

● या याचिकेचा निकाल देत अन्न आयोगाने शेतकऱ्यांचा शेतात पिके उभी असताना वीज पुरवठा खंडित करू नये असा आदेश जाहीर केला आहे - हा आदेश अन्न आयोगाने अन्न सुरक्षा कायदयाच्या अंतर्गत दिला आहे -

Post a Comment

Previous Post Next Post