पोटच्या चार मुलांना सोडून एक आई तिच्या प्रियकरासह पळून गेली...


राजस्थान:- वेळोवेळी विवाहबा’ह्य सं’बं’धां’च्या अनेक घटना बातम्या आणि सो’श’ल मीडियावर येत राहतात. अनेक विवाहित पुरुष इतर महिला किंवा मुलींच्या जाळ्यात अडकल्यानंतर आपल्या पत्नी आणि मुलांना सोडून जातात आणि अनेक महिलांचे त्यांच्याशी प्रे’म’सं’बं’ध देखील असतात. पण आता अनेक स्त्रिया लग्नानंतर पुरुषाशी प्रे’म’सं’बं’ध ठेवून पती आणि कुटुंबाचा वि’श्वा’स’घा’त करतात.

आता राजकोटमधील जेतपूरमधून एक बातमी समोर आली आहे, जी अतिशय अस्वस्थ करणारी आहे. चार मुलांना सोडून प्रियकरासह सोमनाथ येथून पळून गेलेल्या जेतपूर येथील विवाहितेला अ’ट’क करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला जेतपूरला आणून समज देऊन पती व मुलांची भेट घडवून आणली.

पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला पकडले असता, महिलेने सांगितले की, तिचा पती तिला सतत मा’र’हा’ण करत होता. घराबाहेर जाऊ देत नव्हता. सुरुवातीला तिला पतीसोबत राहायचे नव्हते, पण मुलांसाठी ती पतीसोबत राहण्यास तयार होती. ही महिला काही दिवसांपूर्वी बावलापारा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत पळून गेली होती.

आरती त्रिलोक सिंग राजावाड असे या महिलेचे नाव आहे. 9 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. पत्नी पळून गेल्यानंतर त्रिलोक सिंग यांनी पोलिसात त’क्रा’र दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी चक्रे फिरवली. हे दोन प्रेमी युगुल सोमनाथमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोमनाथ येथून अ’ट’क केली.

Post a Comment

Previous Post Next Post