राज्यात पुन्हा 3 दिवस पावसाचा इशारा - पहा कुठं पडणार पाऊस

🧐 राज्यात चालू आठवड्यात मान्सून सक्रिय असल्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबई हवामान केंद्राने राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे

🤷‍♂️ *पहा कुठं पडणार पाऊस ?*

● *१९ सप्टेंबरला* – जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वाशीम या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलाा आहे.




● *२० सप्टेंबरला* – जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला तर

● *२१ सप्टेंबरला* – जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे

● *२२ सप्टेंबरला* - औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय शुक्रवार आणि शनिवारी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.




🙏 *राज्यात पुढील ३ ते ४ दिवस* - मुसळधार पाऊस पडणार, हि माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🪀

Post a Comment

Previous Post Next Post