डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळण्याने तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पळवून लावले

तमिळनाडूमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन कालपासून सुरू झालं आहे. तमिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यातल्या वादामुळे काल राज्यपालांनी अभिभाषण अर्ध्यावर सोडून सभात्याग केला. तामिळनाडूच्या राज्यपालांनी त्यांच्या भाषणात पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला. शेवटी राज्यपाल सभागृह सोडून निघून गेले. यावरून मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post