अपद्याती मृत्यू
पळस गाव ( आरमोरी),
आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील ईश्वर केवळ राम करंकर हे येथे लग्नसमारंभासाठी जेवण करायला आले होते.आपले धरून मिरची 5,6 किलो धेऊन रात्रौ 10 वाजता आरमो री स जाण्यास निधाले असता पळस गाव व पथरगोटा दरम्यान वळणावर बॅलन्स बिधडल्याने टू व्हीलर बाजूला गेली,झाडाला आपटून त्यात ते मरण पावले.
ते जवळपास 43 वर्षाचे होते.वैरागड येथे शिवाजी हाय्कूलमध्ये कार्यरत होते. त्याचे मागे पत्नी,मुलगी आईवडील,भाऊ बराच मोठा आपतपरिवार आहे.
त्यांच्या अपधाती जाण्याने गावातील, परिसरातील जनता हळ हळ वेक्त करीत आहे.